देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनींची प्रमुख उपस्थिती
(अतिक्रमण कारवाईला विरोध नाही; पण गरीबांचे संसार उद्ध्वस्त करणे अन्यायकारक : मनसे नेते दिलीप बापु धोत्रे) (मनसेची स्थानिक व्यावसायिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत) (ऐन आषाढी वारीच्या तोंडावर, पंढरपुरातील व्यापाऱ्यांना दिलीप बापू धोत्रे यांनी दिला दिलासा)
खिलारवाडी-हलदहिवडी 4.5 किमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न (०७ कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ)
‘प्रमाणपत्र नव्हे, प्रत्यक्ष लाभ द्या’; महिला शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आ. अभिजीत पाटील यांची ठाम भूमिका. (महिलांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, शेतीपूरक उद्योगांसाठी स्वतंत्र निधी आणि प्रत्येक मतदारसंघात समिती स्थापन करण्याची मागणी)
आ.रोहित पवार व त्यांचे काही गुंड प्रवृत्तीचे बगलबच्चांकडून माझ्या जिवीतास धोका. (मा माऊली हळणवर यांचे सभापती नामदार प्रा राम शिंदे साहेबांना निवेदन)
