शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करणार
:-दिलीप धोत्रे
शेतकरी टिकला तरच देश टिकणार असून शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या वीज,पाणी आणि रास्तभाव या प्रमुख गरजा आहेत शेती संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी मनसेने प्रसंगी आंदोलने उभारली आणि येथून पुढील काळात शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले पेहे तालुका पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे बोलत होते
यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, शाखा अध्यक्ष समाधान पाटील, उपशाखा अध्यक्ष वैभव गायकवाड, सांगवी चे हणमंत भोसले,जितेंद्र वाघमारे, सरपंच सोमनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य उपस्तीत होते,,,प्रास्ताविक नागनाथ गायकवाड यांनी केले,,